सर्व गावातून नरेगाची कामे सुरु करावीत- बेटमोगरेकर यांचे आवाहन. जिल्हाधिकारी धीरजकुमार - थेट मजुरांशी संवाद साधावा.
नांदेड(सुरेश कुळकर्णी)शासन निर्णयाप्रमाणे सर्व तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी गावस्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे सुरु करुन मजूरांच्या हाताला कामे द्यावीत असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर यांनी केले आहे. http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=5075&cat=Mainnews
Post a Comment
please do not enter any spam link in the comment box