गणेशोत्सव शांततामय वातावरणात
साजरा करावा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
नांदेड(अनिल मादसवार)दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 9 ते 18 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. हा उत्सव नांदेड जिल्ह्यातील शांतता प्रेमी नागरिकांनी शांतता व आनंदमय वातावरणात साजरा करावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.