हिमायतनगर शहर परिसरात पाणी टंचाईच्या झळा वाढल्या असून, पिण्याच्या पाण्यासाठी जनावराना व माणसाना तळपत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. ४ टेन्कर द्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचे प्रशासंच्या वतीने सांगितले जात असले तर प्रत्यक्षात म्हणावा तास पुरवठा होत नही. शहरात खाजगी ५ टेन्कर कार्यरत असून ते सुद्धा नजीकच्या लोकांच्या कामावर, लग्न सराई आदी ठिकाणी पहावयास मिळत आहेत. तरी सुद्धा वेळेवर टेन्कर येत नसल्याने पाणी असलेल्या ठिकाणी पाण्यासाठी अशी गर्दी होत आहे. छाया - उत्कर्ष मादसवार