शेतकर्याची आत्महत्या

नापिकी व कर्जबाजारी कंटाळून तरुण शेतकर्याची गळफास घेवून आत्महत्या

नांदेड(अनिल मादसवार)खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतातील संपूर्ण पिके उध्वस्त झाली, आत कसे जगावे व मुलीचे लग्नासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे या चिंतेने ग्रासलेल्या इस्लापूर येथील एका ३८ वर्षीय तरुण शेतकर्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि.०९ रोजी घडली. या प्रकरणी इस्लापूर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ..........

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी