वर्षभरातून ४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नांदेड जिल्ह्यात वर्षभरातून ४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या ..
नांदेड न्युज लाईव्हचा हा एक्सक्ल्युजीव्ह रिपोर्ट.


नांदेड(अनिल मादसवार)दरवर्षी शेतका-यांच्या आत्महत्या होत आहेत. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाना सरकार लाखाचे पॅकेज देवून मोकळे होते आहे. परंतु काही केल्या शेतक-यांच्या आत्महत्या थांबत नसून, एकट्या नांदेड जिल्ह्यात या वर्षभरात तब्बल 40 शेतक-यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या असून, त्यात हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या आत्महत्या कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून झाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचा हे दुश्टचक्र सुरूच असल्याने यावर उपाय करण्यास शासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे. ...................

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी