आखाड्याला आग

शोर्टसर्किटमुळे आखाड्याला आग...
शेतकऱ्याचा १५० क्विंटल कापूस, हळद, सोयाबीन जळून ९ लाखाचे नुकसान

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरापासून जवळच असलेल्या एका आखाड्यास आग लागून जवळपास ०९ लाखचे नुकसान झाल्याची घटना दि.०९ सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत शेतकर्याचे जवळपास ०९ लाखाचे नुकसान झाले असून, महावितरण कंपनीने शेतकर्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. ........

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी