महावितरणच्या मनमानी कारभाराने जनता त्रस्त...ऐन सायंकाळी लपंडाव सुरु
हिमायतनगर(वार्ताहर)मागील तीन दिवसापासून शहरात महावितरण कंपनीने मनमानी कारभार सुरु केला असून, ऐन सायंकाळच्या वेळी विद्दुत पुरवठ्यात व्यत्यय निर्माण केला जात आहे. हा प्रकार दिवे लागणीच्या वेळेनंतर सुरुवात होत असून, चक्क १० ते १५ वेळा असा..........