ऐन सायंकाळी लपंडाव सुरु

महावितरणच्या मनमानी कारभाराने जनता त्रस्त...ऐन सायंकाळी लपंडाव सुरु

हिमायतनगर(वार्ताहर)मागील तीन दिवसापासून शहरात महावितरण कंपनीने मनमानी कारभार सुरु केला असून, ऐन सायंकाळच्या वेळी विद्दुत पुरवठ्यात व्यत्यय निर्माण केला जात आहे. हा प्रकार दिवे लागणीच्या वेळेनंतर सुरुवात होत असून, चक्क १० ते १५ वेळा असा..........

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी