राजकारणातील राजहंस अटलजी
अटलजींना ईश्वराने एक जादुई व्यक्तिमत्व बहाल केले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. कोणत्या पैलूत ते अधिक सुंदर दिसतात, हे सांगणे अत्यंत कठीण आहे. ते एक प्रतिभाशाली कवी आहेत. वक्ता दससहेशु आहेत. सुसंस्कृत आहेत, मुत्सद्दी आहेत, राष्ट्रभक्त आहेत, तसेच सभ्य राजकारणी आहेत. किती म्हणून त्यांचे गुण आहेत, त्यातील कोणता गुण श्रेष्ठ आहे. हे सांगणे अतिशय अवघड आहे. पण माल भावले ते अटल बिहारी वाजपेयी, या सर्वगुनावरून हि वेगळे वाटतात. ते असे कि, राजहंस या पक्षाला सर्वश्रेष्ठ स्थान प्रदान करण्यात आले आहे. सत्तेच राजकारण खेळत असताना अटलजींनी याच गुणाचा परिचय देशाला करून दिला आहे. ............