५ कोटी ५५ लक्ष रुपायची आर्थिक मदद

खरीप हंगामातील १९ हजार नुकसानग्रस्त शेतकर्यांना, ५ कोटी ५५ लक्ष रुपायची आर्थिक मदद 
अ आ इ ई.. च्या पद्धतीने नांजिम बैन्केतून होणार वितरण


   
नांदेड(अनिल मादसवार)तालुक्यातील खरीप हंगामातील जुन,जुलै 2013 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे नुकसानीत आलेल्या तालुक्यातील एकूण १८ हजार ९२१ शेतकऱ्याना ०५ कोटी ५४ लक्ष ७९ हजार १७३ रुपयाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने हिमायतनगर तहसिल कार्यालयास पहिल्या टप्प्यात ४ कोटी ९ लाख ३२ हजार १५० रुपयाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. पात्र खातेदाराची यादी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर ठळकपणे लावण्यात येवून सदरची रक्कम नियमानुसार वितरण करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले आहेत. .........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4958&cat=Himayatnagar

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी