व्याख्यान

मुलींवर हिदु संस्कृतीचे संस्कार करण्याची गरज .....एड.अपर्णाताई रामतीर्थकर

 
हिमायतनगर(भास्कर दुसे)हिंदू संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला विशेष महत्व असून, आज तीच धक्यात आली आहे. त्यासाठी घराची आई जागी राहण्याची गरज आहे. मुलींच्या हातात बांगड्या नाहीत, कपाळावर कुंकू नाही, त्यामुळे संकार्हीन प्रवृत्ती वाढत आहे. यामुळे हिंदू मुलींचे धर्मांतर, त्यांचे गायब होणे, असे प्रकार वाढत आहेत. त्यासाठी कुटुंबातील आईने जागी होण्याची गरज आहे. अश्या आशयाचे प्रतिपादन प्रसिद्ध समाज सेविका एड.अपर्णाताई रामतीर्थकर यांनी केले.
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3526&cat=Nanded

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी