मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स ‘जबाबदार आणि उत्तरदायी प्रशासना’चे प्रत्यंतर योजनांच्या अमलबजावणीत येईल
मुंबई(प्रतिनिधी)महाराष्ट्रातील प्रशासनाची देशभरातील प्रतिमा ‘जबाबदार आणि उत्तरदायी प्रशासन’ अशी आहे. टंचाई परिस्थिती आणि विदर्भातील पूरस्थितीचे निवारण करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याचे प्रत्यंतर दिले आहे. असेच प्रत्यंतर आधार क्रमांक नोंदणी, अनुदानाचे थेट वाटप, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, अन्न सुरक्षा कायदा, सुकन्या व मनोधैर्य योजना यांच्या अंमलबजावणीमध्येही दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केला.
....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3605&cat=Marathwada
मुंबई(प्रतिनिधी)महाराष्ट्रातील प्रशासनाची देशभरातील प्रतिमा ‘जबाबदार आणि उत्तरदायी प्रशासन’ अशी आहे. टंचाई परिस्थिती आणि विदर्भातील पूरस्थितीचे निवारण करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याचे प्रत्यंतर दिले आहे. असेच प्रत्यंतर आधार क्रमांक नोंदणी, अनुदानाचे थेट वाटप, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, अन्न सुरक्षा कायदा, सुकन्या व मनोधैर्य योजना यांच्या अंमलबजावणीमध्येही दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केला.
....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3605&cat=Marathwada