३० ऑगस्ट पर्यंत ओला दुष्काळ जाहीर न केल्यास
शिवसेना काढणार रुमने मोर्चा....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3011&cat=Himayatnagar
शिवसेना काढणार रुमने मोर्चा....
हिमायतनगर(वार्ताहर)अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आघाडी सरकार नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करून शेतकर्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. बळीराजा पुरता अडचणीत आला असून, ३० ऑगस्ट पर्यंत शासनाने ओला दुष्काळ जाहीर न केल्यास ३१ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर भव्य रुमने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3011&cat=Himayatnagar